‘मोदी पर्वा’तली वाचलीच पाहिजेत अशी २५ पुस्तकं!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
टीम अक्षरनामा
  • ‘मोदी पर्वा’तल्या वाचलीच पाहिजेत अशा काही पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Fri , 05 April 2019
  • ग्रंथनामा शिफारस

२०१४ मध्ये केंद्रात भाजपची एकहाती सत्ता आली, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. तेव्हापासून त्यांच्याविषयी अनेक पुस्तकं इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती यांसह विविध भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होत आली आहेत. त्याचबरोबर ‘मोदी पर्वा’ची चिकित्सा करणारी, मोदी सरकारच्या ध्येयधोरणांची समीक्षा करणारी, त्यांच्या काळातल्या महत्त्वाच्या घटनांचा उहापोह करणारी, त्यांची कारकीर्द समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरणारी अनेक पुस्तकं मराठीमध्ये स्वतंत्र आणि अनुवादित या दोन्ही पद्धतीनं प्रकाशित झाली आहेत. ११ एप्रिलपासून देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू होत आहेत. मोदी पुन्हा निवडून येण्याच्या आकांक्षेनं प्रचार करत आहेत. त्यांची कारकीर्द समजून घ्यायला मदत करणारी ही मराठीतली निवडक २५ पुस्तकं...

.............................................................................................................................................

१) गोरक्षण, गोहत्या आणि गोमाता वगैरे - टीम अक्षरनामा

https://www.aksharnama.com/client/article_detail/774

२) इंटरनेट ट्रोल्स : ऑनलाइन जगातले गुंड - स्वाती चतुर्वेदी, अनुवाद मुग्धा कर्णिक

https://www.aksharnama.com/client/article_detail/947

३) पुतिन नावाच्या हुकूमशहाची (कु)कर्मकथा! - संकल्प गुर्जर

https://www.aksharnama.com/client/article_detail/968

४) ‘1984’ : २०१७ साली वाचलंच पाहिजे असं पुस्तक! - मिचिको काकुतानी

https://www.aksharnama.com/client/article_detail/1089

५) ऑपरेशन बेटी उठाओ - नेहा दीक्षित

https://www.aksharnama.com/client/article_detail/1154

६) आरेसेसच्या ‘गोळवलकरवादा’ची सूक्ष्मदर्शीय उलटतपासणी - राहुल माने

https://www.aksharnama.com/client/article_detail/1249

७) गोळवलकरवाद (?) आणि आम्ही सेक्युलर भारतीय - विनय हर्डीकर

https://www.aksharnama.com/client/article_detail/1305

८) आपण पेरुगन आहोत. आपण एका व्यवस्थेचे व्यवस्थित बळी आहोत... - वर्जेश ईश्वरलाल सोलंकी

https://www.aksharnama.com/client/article_detail/1506

९) ‘नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक?’ची दुसरी सुधारित आवृत्ती प्रकाशित झाली! - टीम अक्षरनामा

https://www.aksharnama.com/client/article_detail/1576

१०) कुठे भिंत खचली, खांब कलथूनी गेले… - कुमार केतकर

https://www.aksharnama.com/client/article_detail/1809

११) भारतीय समाजाला धार्मिक असहिष्णुता, अवैज्ञानिक विचारपद्धती आणि संकुचित मानसिकता यावर मात करावी लागेल - विभूती नारायण राय

https://www.aksharnama.com/client/article_detail/2096

१२) जग सेक्युलर होत असताना भारत एका धर्माचे राष्ट्र बनेल, हा विचार नुसता प्रतिगामीच नाही, तर उथळही आहे. - सुरेश द्वादशीवार

https://www.aksharnama.com/client/article_detail/2301

१३) ‘पाकिस्तान’ हा तुमचा आदर्श आहे का? - संजय आवटे

https://www.aksharnama.com/client/article_detail/2355

१४) ‘आपले सरकार’ म्हणजे ज्या विचारधारेवर भारतीय जनता पक्ष उभा आहे, त्या पक्षाचे, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे? - डॉ. रावसाहेब कसबे

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2530

१५) जिथे झुंड असते, तिथे हिटलरचा जर्मनी असतो! - रवीश कुमार

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2624

१६) भारताचे म. गांधी विरुद्ध ‘भाजपाचे गांधी’! - शेखर चोरघे  

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2625

१७) हे पुस्तक मध्यमवर्गाने ‘हिंदू’चा कसकसा अर्थ लावला यातील मैलाचा दगड ठरेल! - डॉ. प्रकाश पवार

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2725

१८) मूलभूत प्रश्नांपासून दूर नेणारे जमातवादाचे, धर्मांधतेचे राजकारण लोकशाही देशासाठी घातक आहे! - डॉ. मेघा पानसरे

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2837

१९) काव प्लॅन - कुरुक्षेत्र कराची - रवि आमले

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2921

२०) हिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी - कलीम अजीम

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/2933

२१) मोदी, भाजप आणि संघाने स्वातंत्र्योत्तर भारताच्या प्रवासाला कसे धोकादायक वळण दिले, हेच या पुस्तकाचे प्रयोजन आहे! - भालचंद्र मुणगेकर

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3064

२२) ‘उघड्यावर आंघोळ करणारे’ आमचे आदरणीय पंतप्रधान! - निखिल वागळे

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3130

२३) मोदी सरकार हे इतर काही नसून पोकळ आश्वासनं आणि जाहिरातबाजीचा एक देखावा आहे! - शशी थरुर

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3148

२४) भारतातील मुस्लीम प्रश्नाची गुंतागुंत - संकल्प गुर्जर

https://www.aksharnama.com/client/article_detail/245

२५) जेएनयूमधले जगणं समृद्ध करणारे दिवस! - कन्हैया कुमार, अनुवाद - सुधाकर शेंडगे

https://www.aksharnama.com/client/article_detail/683

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......